छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. या किल्ल्यावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत जागर कार्यक्रम संपन्न झाला. ...
समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. ...
ऊसतोड महिला मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींचे त्यांच्या राहत्या कोपीतून अपहरण करण्यात आले. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान माढा तालुक्यातील मुंगशी येथे घडली. ...
रायगड जिल्हा परिषद आणि युथ क्लब, महाडच्या विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रायगड प्रदक्षिणेला राज्यभरातील शिवप्रेमी आणि साहसवीरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...