'हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा' असं म्हणतच महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळ महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगडाला. ...
खालापूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव टांगणीला लागला आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असतानाही या परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ...