अलिबाग तालुक्यात परप्रांतातून आलेल्या कामगारांना पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. ...
देशभरात सुरू असलेले कोरोना विषाणूचे थैमान आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...
महाड तालुक्यातील कातुर्डे ग्रामपंचायतींमध्ये ५ मे ते ९ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबई, सुरत, पुणे या शहरातून चाकरमानी कुटुंब आपल्या गावी दाखल झाले. मात्र, यातील एका कुटुंबाला विलगीकरण करताना चक्क गुरांच्या गोठ्यामध्ये दहा दिवस ठेवण्यात आल्याची माहिती ...
जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यात सापडलेल्या रुग्णांवर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार केले जात होते. मात्र, त्यांची क्षमता संपल्याने रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. ...
रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात निघालेले लोक पाहिल्याने कर्जत तालुक्यातील कळंब येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली तेव्हा ते सर्व उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील राहणारे आहेत तर काही महाराष्ट्र राज्यातील जळगाव, पाचोरा, धरणगाव, मुक्ताईन ...
मौजे मिठेखार येथील महिलेला ३० एप्रिलला आकडी आल्याने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे प्रकृती अधिक खालावल्याने तिला कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात पाठविले. ...
गुडवणवाडीमध्ये आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी खोदलेल्या बोअरवेलला चांगले पाणी असल्याने सध्या पूर्वीसारखी पाणीटंचाई तेथे नाही. ...