Raigad News : साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहुर्त असे दसऱ्याचे महत्त्व आहे. या मुहुर्तावर सोनेखरदीला नागरिक प्राधान्य देतात. दसऱ्यापासून शुभकार्याचे मुहुर्त सुरू होतात. ...
अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. वाहने सावकाश चालविण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या वाढतेच आहे. ...
पाणीपुरवठा योजना, रस्ते, सुसज्य अग्निशमन सेवा, पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला २९ गावांचा पायाभूत विकास, तसेच विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या नवीन प्रकल्पांचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
त्या भागातील लोकांच्या हिताचा विचार करुन नाणारमध्ये हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली होती. आमच्या दबावामुळेच आधीच्या सरकारला तो प्रकल्प रद्द करावा लागला. ...
महाविद्यालयात काम करणारी ३३ वर्षीय महिला कर्मचारी १९ ऑक्टोबरला दुपारी सव्वादोन वाजता प्राचार्य डॉ. सुरेश आठवले त्यांच्या निवासस्थानी पगाराबाबत, तसेच आपल्याला शिक्षण विभागात सामावून घेण्याबाबत गेली असता प्राचार्यांनी असभ्य भाषा वापरली. ...
समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबविण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी जेएनपीटीकडे लावून धरली होती. ...