पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची ...
शेत जमिनीतील पाणी काढण्याच्या वादातून राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ९ जून रोजी सायंकाळी घडली आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
राहुरी पोलिसांनी देवळाली परिसरात गेल्या दोन दिवसात तीन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दारूचे रसायनासह इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाव्दारे सोमवारी आॅनलाईन कांदा बियाणे विक्री सुरु झाली होती. सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत या तीन तासातच विद्यापीठाचे बियाणे विकले गेले. कांदा बियाणांसाठी शेतक-यांना मोठी धावपळ करावी लागली. अनेकांना ...
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे मोटरसायकलवर कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहे. घटनेबाबत राहुरी पोलिसांत दोन्ही गटाने परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ...
शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे मीच परीक्षा पास झालो की, काय? अशी फिलींग मला झाली आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी व ...