राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला मिळालेला विजय हा राज्यघटनेच्या मूल्यांचा विजय आहे. हरयाणात काँग्रेसचा झालेला पराभव धक्कादायक आहे. ...
हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवाने उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. समाजवादी पक्षाने (एसपी) काँग्रेससोबत कुठलीही चर्चा ... ...
या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. ...