राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Rahul Gandhi: आज देशातील मुख्य लढा संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आहे. देशाची राज्यघटना द्वेषाने नाही, तर विनयशीलता आणि प्रेमाने लिहिली गेली आहे, असे उद्गार काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी काढले. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी माघारीचे दोनच दिवस उरले असताना महायुती शाह व महाविकास केंद्रीय आघाडीने प्रचाराच्या रणधुमाळीची जोरदार तयारी केली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून, मुंबईत महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची उपस्थिती असेल, असे सांगितले जात आहे. ...
Rahul Gandhi : व्हिडीओसोबत राहुल यांनी लिहिले की, सलून चालकाचे ‘काहीच उरत नाही’ हे शब्द देशातील मेहनत करणाऱ्या गरिबाची आणि मध्यमवर्गीय व्यक्तीची कहाणी व्यक्त करतात. ...