राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
महत्वाचे म्हणजे, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी एसआयआर, मत चोरी आणि वंदे मातरम या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. याला उत्तर देताना भाजप खासदार कंगना रणौत यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. ...
BJP Tejasvi Surya News: पुढील कार्यकाळात काँग्रेस देशासाठी अधिक जबाबदार विरोधी पक्षनेते निवडेल. राहुल गांधींचे मन परदेशातच अधिक रमते. ते मनाविरोधात भारतात राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे. ...
भाजप आणि संघ परिवाराने निवडणूक आयोगावर ताबा मिळवून भारताची संकल्पनाच नष्ट केली असून, अनेक घटनात्मक संस्थांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश असल्याचे ते म्हणाले. ...