राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
मतचोरीचा आरोप हा राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हचं जाळे आहे. त्या जाळ्यात महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अडकले आहेत असा टोला शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनी लगावला. ...
Sanjay Raut News: सध्या मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे वातावरण आहे. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. मुंबई अदानींपासून वाचवायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत नऊ वेळा बिहारला भेट दिली. दुसरीकडे राहुल गांधी वेगळ्याच प्रकारे उत्साहित झालेले दिसतात. ...