शिवसेनेची नाणारबाबत दुटप्पी भूमिका आहे. पण जनता यात फसणार नाही. काँग्रेस नेहमीच स्थानिकांच्या बाजूने राहिली आहे आणि यापुढेही राहील. जनतेला प्रकल्प नको असेल तर काँग्रेसलाही नको, असे मत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त के ...
आपल्याला आता जुने जतन करावे लागेल, या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर युतीच्या काळात तुमच्याकडे कृषि खाते होते. घोडे मैदान जवळच आहे. तुम्ही भाजपात आले तर तुमचे स्वागतच आहे. पुन्हा युतीचीच सत्ता येईल आणि कृषि खाते तुम्हाला मिळेल, ...
झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये अतिशय अपवादात्मक परिस्थितीत ४ एफएसआय दिला जात असे. परंतु, या सरकारने दोन इमारतींमधील अंतर कमी करून आणि एफएसआयमध्ये वाढ केल्याने हिरेन पटेल व ओम्कार बिल्डर्स या दोन विकासकांना ८ हजार कोटींचा फायदा झाला. ...
खामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पा ...
अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...