खरे तर विखे पाटील भाजपमध्ये जात असताना त्यांच्या सोबत कोण-कोण जाणार? अशी जोरदार चर्चा होत होती. यात अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपमध्ये गेले. ...
नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहिजे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. ...
बिहार निवडणुकीच्या यशानंतर राज्यातही आपली जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा. राज्यात लवकरच भाजपची सता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा, असे आमदार राधाक ...
तालुक्यातील रस्ते, पाणी व इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर भाजपत येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी भाजपत येण्याचे आवाहन विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना केले. गेल्या काही दिवसांपासून विखे व मुरकुटेंमधील कटुत ...
महाविकास आघाडी सरकारमधील जिल्ह्यातील तीनही मंत्री समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. सत्ता नसेल तर समन्यायीवर भाषणे केली जातात. मात्र सत्ता मिळताच या प्रश्नाचा विसर पडतो, असा टोल ...
सत्ता टिकविण्यासाठी आज शिवसेनेने आली सर्व तत्वे गुंडाळली आहेत. हिंदुत्वही सोडले आहे. यामुळे राज्यातील जनता सेनेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. ...
राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणाºया संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करुन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरका ...
महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतक-यांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण ...