सोलापूर, सातारा, पुणे परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वर्षीच्या पावसामुळे या तिन्ही धरणांची जलसाठा संपूर्ण क्षमतेने भरून गेलेला आहे. ...
योगी सरकार रब्बी पिकांच्या बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरण यावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी कृषी संचालनालयात बैठक घेतली. ...
रब्बी २०२५-२६ हंगामासाठी अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया अंतर्गत पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे. ...
pik vima manjuri प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
pik vima पीक विमा कंपन्यांच्या सोयीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक नुकसानभरपाई जमा करण्यात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ...
ujani dam water level सोलापूर जिल्ह्यात उजनीसह सात मध्यम व ५६ लघु प्रकल्प असून उजनी धरणात एकूण ३२८३.२० दशलघ एकूण पाणीसाठा असून ११५.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. ...