राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) रणसंग्राम सध्या सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. दररोज गावोगावी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सभा होत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रश्नांवर के ...
पेरणीचा हंगाम जवळ आला की बियाणे मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरु होते. त्यांना बऱ्याच वेळेस बियाण्यांची उपलब्धता, शुद्धता, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडीत अनेक अडचणी येतात. ...
चालू वर्षी रब्बी हंगाम पेरणीपूर्वी व पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र ५० टक्के घटले असून, पाण्याच्या उपलब्धतेमुळे मकेचे क्षेत्र १७८ टक्के दुप्पटीने वाढले आहे. ...
तणांच्या वाढीमुळे पिकांची कार्यक्षमता व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. ज्यामुळे नुकसानीची आकडेवारी अधिक असू शकते. यास्तव प्रभावी तण व्यवस्थापन पीक उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत रब्बी पिकांतील (Rabi Crop) तण ...
वातावरणात (Weather) बदल झाला असून, आगामी पाच दिवसांत काही भागात हलक्या पावसाची (Light Rain) शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) खरीप हंगामातील (Kharif Season) सोयाबीनसह विविध पिकांचे काड व केलेल्या राशी निवाऱ्याखाली ठेवण्याची गरज आहे ...