हरभरा हे महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे रब्बी पीक आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्यात असलेली नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता. ...
उत्तर भारतातील 'रसोई' घरात मानाचे स्थान असलेल्या राजमा पिकाने (Rajma Crop) मागच्या चार वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या (Marathwada) इटकूर, सारोळा, गंभीरवाडी भागात दमदार एन्ट्री केली होती. यंदा हेच नवे पीक रब्बी (Rabbi Season Crop) हंगामातील 'क्रॉप पॅटर्न ...
सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. तर दुसरीकडे मुबलक जलसाठा निर्माण झाल्याने ऊस लागवडीवर ही शेतकरी भर देताहेत. असे असतानाच खत तुटवड्याचे संकट दिवसागणिक गडद होऊ लागले आहे. (Fertilizers Issue) ...
रब्बीतील पेरण्यांसाठी एक महिना उलटून गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ १९ टक्के क्षेत्रावर म्हणजे ११ लाख ३४ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. (Rabbi Season 2024) ...
हरभरा (Harbhara) पिकाची (Crop) पेरणी पद्धत बदलावी, हरभऱ्याच्या सहा ते सात रांगेनंतर एक रांग रिकामी ठेवावी. या पद्धतीला पट्टा पेरणी पद्धत म्हणतात. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असे आवाहन कृषी विभागाने (Government Agriculture Department) केले ...
रासायनिक खतांचा (Fertilizer) वारेमाप वापर वाढल्याने जमिनीचा पोत (Soil Health) घसरत आहे. अशातच अनेक जण शेतजमिनीचे माती परीक्षण करतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीत कोणत्या घटक द्रव्यांची कमतरता आहे, याबाबत माहिती मिळते. ...
कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ...