महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. ...
शेतशिवारात विविध प्रकारच्या कामांसाठी वेळोवेळी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अलीकडील सर्वत्र मजुरांची समस्या बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला सक्षम करून घेतले आहे. शेतीत वेळोवेळी प्रगती व सुधारणा काळजी गरज आहे याचाच प्रत्यय ...
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. प्रकल्प, तलावामध्ये मुबलक जलसाठा असल्याने शेतकऱ्यांची गव्हाला पसंती मिळत आहे. (Wheat Market) ...
राज्य शासनाने जून-२०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा योजनेला सुरुवात केली आहे. (Crop Insurance 2024) ...