Wheat Farming In Maharashtra : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. ...
जून-जुलै दरम्यान नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी करून साठवलेल्या रबी हंगामातील उन्हाळी कांदा भाव वाढल्याने ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात देण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून सध्या नाशिक परिसरातून नियमित रेल्वेने हा कांदा दिल्लीसह राज्यातील महत्त्वाच्या ...
कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ...
रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर, गहू १५ डिसेंबर आंबा फळ पिकासाठी ३१ डिसेंबर २४ पर्यंत, डाळिंबासाठी १४ जानेवारी व उन्हाळी भुईमूग ३१ मार्च २५ पर्यंत पीक विमा भर ...
राज्य सरकारने २०२३ पासून खरीप व रब्बी हंगामात एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाही रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...