येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे. ...
आष्टी तालुक्यात यंदा कांद्याच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, एकूण सुमारे ७५ हजार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. विशेषत रब्बी हंगामातील कांद्याची विक्रमी लागवड यंदा झाल्याचे चित्र आहे. ...
pik pahani mandhan रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीची मुदत दि. २४ जानेवारी रोजी संपली असून दि. २५ जानेवारीपासून सहाय्यक स्तरावरील पुढील पीक पाहणी सुरू झाली आहे. ...
magel tyala saur krushi pump अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे सौरपंप कार्यान्वित केले जात नसल्याने शेतकरी संतापले आहेत. एवढेच काय यंदाच्या हंगामातील ऐन रब्बी हंगामात हजारो शेतकऱ्यांना सौरपंप मिळालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात मात्र आशादायी चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणे व जलसाठे भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असून याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे. ...
रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, शेतीसाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या काळात अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणने प्रयत्न चालविले आहेत. ...