वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
mirchi bajar bhav रब्बी हंगामात मिरची लागवड करण्यात येत असली तरी खरीप हंगामात परजिल्ह्यांतील मिरचीवरच अवलंबून राहावे लागते. घाऊक बाजारात मिरचीची आवक वाढली आहे. ...
महसूल विभागाने विकसित केलेल्या 'ई-पीक पाहणी मोबाईल अॅप'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतःच्या मोबाईलवरून करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ...
Sorghum Farming : ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक मानले जाते. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हे पीक मुख्यत्वे रब्बी या हंगामात घेतले जाते. याकाळात हवामान कोरडे आणि थंड असल्याने ज्वारीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण ...
सोलापूर, सातारा, पुणे परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वर्षीच्या पावसामुळे या तिन्ही धरणांची जलसाठा संपूर्ण क्षमतेने भरून गेलेला आहे. ...
योगी सरकार रब्बी पिकांच्या बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरण यावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी कृषी संचालनालयात बैठक घेतली. ...
रब्बी २०२५-२६ हंगामासाठी अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया अंतर्गत पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. ...