भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : कुशल मेंडिस व दिमूथ करुणारत्ने यांनी ९७ धावांची भागीदारी करून भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली होती. पण ...
जसप्रीतने भारतात कसोटीत प्रथमच डावात पाच विकेट्स घेतल्या. एकूण त्याने ८ वेळा असा पराक्रम केला आणि ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३०० वी विकेट ठरली. ...