भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्यांच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मजबूत पकड घेतली आहे. ...
Team India: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतात होत असलेली ही विश्वचषक स्पर्धा टीम इंडियामधील काही दिग्गज खेळाडूंसाठी शेवटची विश्वचषक स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. यातील पाच प्रमुख खेळाडूंची नावं पुढील प्रमाणे. ...