Amarinder Singh Over Farmers Protest : केंद्र सरकारने शेतकर्यांच्या मागण्या मान्य करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि तिन्ही कायद्यांमधील सुधारणा रद्द कराव्यात असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...
Farmer News : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मदतीने शेतकऱ्यांना वेगवेगळे बोलावून त्यांना आंदोलनातून दूर करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजल्यावर त्यां ...
बादल यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहून संबंधित तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे आवाहन केले आहे. एढेच नाही, तर या कायद्याने देशाला मोठ्या संकटात आणले आहे, असा दावाही त्यांनी केला होता. ...
शेतकरी कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देतानाचे रुपिंदर हांडाचे हे फोटोज अथवा व्हिडिओज टिकरी बॉर्डरवरील आहेत. ...
अनेक लोकांकडून विरोध होताना दिसत असल्याने कंगनाने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ती शेतकऱ्यांसोबत आहे आणि याआधीही ती शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आणि समस्यांविरोधात बोलत आली आहे. ...