रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडी : सिग्नलची वेळ जास्त असल्याने वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण; यशदा चौक, पी. के. चौकात वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी, वाहनांमुळे जीव गमाविण्याची वेळ ...
अनेकदा पत्रव्यवहार करून, विनंती करून आणि विविध समाज माध्यमांवर व्यक्त होऊन देखील पालकमंत्री अजित पवार ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ देत नाही. ...