अपघातग्रस्तांना, गंभीर रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी राज्य आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि बीव्हीजी ग्रुपतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ क्रमांकाच्या सेवेने ६ वर्षांत तब्बल ३ लाख ४ हजार ५४९ रुग्णांना जीवनदान दिले आहे. ...
अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा... जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण... मोठ्या भावाने केलेली मजुरी... आई-वडिलांनी केलेली आर्थिक मदत या सर्वांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने ‘पार्किन्सन’ या आजारावर संशोधन केले. ...
जिल्हा परिषदेतील रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरवा करण्यात येईल, तसेच जिल्हा परिषदेचे राज्य शासनाकडे असलेले थकीत विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल ...
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विज्ञानाची आवडच नव्हे तर आदर होता अशा शब्दात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ...