‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत. ...
निराधार आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा १ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. ...
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची कात्रजच्या नव्या बोगद्याकडून येताना उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढील किमान ८ वाहनांना धडक दिली. ...