पत्नीच्या त्रासाला कंटाळून येथील युवकाने आत्महत्या केली आहे. गोपालसिंग सुग्रीवसिंग चौहान (वय ३०, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, इमारत क्र. १, घर क्र. १४०७) असे या युवकाचे नाव आहे. ...
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात येणाऱ्या कांद्याचे दर गेल्या दोन दिवसात एका किलो मागे १० रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी निलेश मोरे यांच्या कार्यालयात हजर झाले. ...
भिगवण रेल्वे स्टेशन (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत शालेय अल्पवयीन मुलीला लिफ्ट देतो असे सांगून भिगवण-राशीन रोड लगतच्या शेतात नेवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले. ...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे. ...
कर्नाटक ते मध्य महाराष्ट्र दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज रविवारी हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. ...
आजकाल समुद्रकिनारपट्टीवर आपल्याला कचऱ्याचे साम्राज्य बघायला मिळत आहे, याविषयी जनजागृती करायला हवी’’ असे मत इंजिनिअर क्षेत्रातील अग्रगण्य प्रा. डॉ. विक्रम नाबर यांनी व्यक्त केले. ...