मंजूर कोट्यापेक्षाही जास्त पाणी महापालिका उचलते.. आणि तरी जर ते कमी पडत असेल तर पाणी नेमकं जातंय याचा शोध किमान महापालिकेने घ्यावा पाण्यावरून काहीजण विनाकारण जलसंपदा खात्याला दोष देत आहे. ...
प्रत्येक दीड महिन्याला सरासरी एक बस आगीत जळून खाक होत असली तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) जागे झालेले नाही. अजूनही शेकडो बसेसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविली गेली नाहीत. ...
महाराष्ट्रामध्ये अभिजात संगीताचे सादरीकरण करणे ही एक पर्वणी असते. पुणेकरांचे शास्त्रीय संगीताचे कान इतके तयार आहेत, की त्यांच्यासमोर मैफल सादर करताना जबाबदारी वाढते. ...