महापालिकेत गोंधळ निर्माण झाल्याने जुन्या घटनांना उजाळा मिळाला असून, महापालिकेत अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या वादांची परंपरा जुनीच असल्याचे समोर आले ...
तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. ...