पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
ज्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैन्यात आहे, त्या गोलेगावात लोकवर्गणी तसेच देणग्यांतून शहीद स्मारक उभे राहात आहे. या स्मारकाचे ९० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. ...
नगर-कल्याण महामार्गावरील डिंंगोरे येथील पदवीधर महिला अरुणा संतोष सोनवणे गेल्या १८ वर्षांपासून श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती निर्माण करीत आहेत. स्वत:च्या कारखान्यात दरवर्षी सुमारे १५०० गणेशमूर्तींची त्या विक्री करतात. ...
शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारशी धनगर आरक्षणावर चर्चा करून आरक्षणाचा विषय सोडवू, आंदोलनामधून कोणाचेही नुकसान होऊ नये, म्हणून धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने महामंडळाच्या बसची पूजा व चालक वाहकांचा सत्कार करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण ...
भोर शहरालगत असलेल्या किवत गावातील गोसावीवस्तीत जाण्यासाठी नीट रस्ता नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना चिखल तुडवत जावे लागते. या मुलांच्या पालकांनी या वर्षी १५ आॅगस्ट कार्यक्रमाला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
थकबाकी भरून घेऊन आम्हाला पाणी द्या, अशी मागणी शेतकºयांनी केली. मात्र, अधिकारी थकबाकी सह सोडण्यात येणा-या आवर्तनाचेही बील आगाऊ भरा यावर ठाम राहिल्याने, थकबाकीची रक्कम भरण्यासाठी गेलेल सर्व शेतकरी रक्कम न भरताच माघारी आले, अशी माहिती सुपे परिसरातील शेत ...
जिल्ह्यात सध्या विविध आंदोलने सुरू असून जिल्ह्याच्या कारभार वाढत चालला आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनातील महत्त्वाची पाच महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ...