- भूमी अभिलेख विभागाने राबविलेल्या सात-बारा उताऱ्यांच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत मूळ सात-बारा आणि हस्तलिखित सात-बारा यात अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले होते. ...
या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन राखीव वन’ अशी नोंद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही जमीन पुन्हा वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे. ...
लोखंडी पाईप असलेला एक कंटेनर ट्रेलर साताऱ्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी कंटेनर च्या समोर अचानक एक वाहन आले. त्यामुळे कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. ...