शुक्रवार पेठेत दोन गटात झालेल्या वादावादीतून झालेल्या गोळीबारानंतर दहशत निर्माण केल्याप्रकरणी मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील यांच्यासह पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
बेकायदेशीर बांधकामाबाबत केलेल्या तक्रारीवरुन झालेल्या वादातून दूध वितरकाचा कोयत्याने वार करून खून करणा-या तिघांना चतु:श्रृंगी पोलिसांना अटक केली आहे. ...
पाणीप्रश्नावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अखेर विमानतळावर भेट देऊन पुण्याला पाणी वाढवून देणार नाही; परंतु आता आहे तेवढेच म्हणजे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. ...
मपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षनिवडीवरून गदारोळ झाला. अखेर तंटामुक्ती अध्यक्षांची निवड प्रलंबित ठेवून पुढील महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले आहे. ...
कोकण हा निसर्गाने नटलेला सौदर्यबहार प्रदेश आहे. गोव्यापेक्षा चांगले बिच कोकणात आहेत. मात्र जोपर्तंय आपण त्याचे ब्रँडींग करत नाही, तोपर्यंत ते पर्यटकांपर्यंत पोहचणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...