एकेकाळी भारतीय संस्कृतीमध्ये कलेला गतवैभव होते, मात्र आज ते हरपले आहे. याला सामान्य व्यक्ती नव्हे, तर राजकीय व्यक्ती कारणीभूत आहेत. साहित्य, चित्र किंवा चित्रपट असो त्याचा निषेध नोंदविला जातो. कादंबऱ्या, चित्रे जाळली जातात. ...
महापालिकेच्या वतीने शहराच्या हद्दीतील जुन्या वाड्यांच्या पुर्नविकासाचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा राज्य शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्म प्रतिसाद दिला आहे. ...
काही आगारप्रमुखांकडून आरामदायी ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी तीन सदस्यीय समितीची नेमणूककरण्यात आली असून संबंधित ...
भरधाव वेगात मुंढवा रेल्वे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या मिक्सर डंपरची धडक बसून आर्किटेक्ट विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आपल्यासमोरच मैत्रिणीचा मृत्यू झाल्याचे पाहून दुसरी तरुणी धक्क्याने बेशुद्धावस्थेत आहे. ...
खेड तालुक्यातील खराबवाडी तसेच वासुली गावात पवना धरणग्रस्तांचे, भूमिहीन व माजी सैनिकांचे पुनर्वसन ७०च्या दशकात झाले. त्यावर वस्ती झाली, व्यापारी-व्यावसायिक उद्योग उभे राहिले. येथे चौरसफुटाला भाव आला. ...
खामगाव टेक-टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील पुनर्वसन जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून दोन कुटुंबांत काठी, दगड व कु-हाडीच्या साह्याने झालेल्या मारहाणीत दोन पुरुषांसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. ...
खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शनिवारी दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. ...