राज्यात पडलेल्या दुष्काळाचे चटके अधिक तीव्र होऊ लागले असून, याचा पहिला फटका गरीबाच्या भाकरीला बसला आहे. सर्वसामान्याचे खाद्य असलेल्या ज्वारीचे दर एक महिन्यात क्विंटलमागे तब्बल १ हजार रुपयांची वाढले आहेत. ...
महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे दिघीतील तीन मिळकतधारक आणि भोगवटाधारकांविरूद्ध पोलिसांनी महापालिका प्रांतिक व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर बंदी घातल्यामुळे यंदा प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. परंतु, दिवाळीपूर्वीच हवेचा गुणवत्ता निर्देशांक आरोग्यासाठी धोकादायक पातळीवर असल्याचे दर्शवत आहे. ...
पुण्यासाठीच्या पाण्यात कपात करण्याच्या कालवा समितीच्या निर्णयावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मौन बाळगले आहे. महापालिकेतील गटबाजीला वैतागूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ...