मुंबईच्या कुशीतले पालघर असो, की पाण्यापावसात बाकीच्या जगापासून तुटणारे मेळघाट-गडचिरोलीतले आदिवासी पाडे; दारिद्र्याचा शाप घेऊन जन्माला आलेल्या मुलांच्या खपाटीला गेलेल्या पोटात दोन घास घालण्याचे प्राथमिक काम अजूनही महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला खात् ...
‘मराठवाड्यातील पुढच्या पिढीलादुष्काळ पाहावा लागणार नाही,’ अशी लोकप्रिय घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. अशाच लोकप्रिय घोषणा यापूर्वीही झाल्या आहेत. या समस्येचा दुष्काळग्रस्तांशी बोलून केलेला वृत्तलेख... ...
शहराच्या काही भागात भरदुपारी पावसाच्या जोरदार सरीचे आगमन झाले़. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या पावसाने मध्य वस्तीत अनेक ठिकाणी पाणी साचले़. शहरातील पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, धनकवडी, आंबेगाव पठार या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या़. ...