गलवान हल्ल्यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. सीमेवर तणाव वाढतच चालला आहे. चीनच्या बाजुने लढाऊ विमाने, रणगाड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. यामुळे भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरू केली आहे. ...
लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योजकांना कंपन्या सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच विविध कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत असतो. लॉकडाऊननंतर उद्योग सुरू केल्यावर देखील महावितरणचा कारभार सुधारत असल्याचे दिसून येत नाही. ...