ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
स्मार्ट सिटीतील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून महापालिका स्वतःचे खिसे भरण्यातच व्यस्त असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. ...
पहिली ते आठवी पर्यंतच अभ्यासक्रमावरील प्रश्न परीक्षेत विचारले जातील, असे परीक्षा परिषदेकडून सांगितले जात असले तरी फारच अवघड प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले, अशा प्रतिक्रिया टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्या... ...
अनेकदा विकास वानखेडे यांनी जीवे मारणे, धमक्या देणे या भीतीने शैलेंद्र कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात मयत यांच्या आई शोभा कांबळे यांनी तक्रार केली होती... ...