प्रस्थानावेळी माउली ज्ञानेश्वरी लिहित असतानाचा प्रसंग रेखाटण्यात आला असून तर निर्जीव भिंत चालविताना, रेड्यामुखी वेद बोलविणे अशा एकूण १५ प्रसंगांना रथावर स्थान देण्यात येणार ...
पालखी सोहळ्यात महिलांनाही हक्काने वीणा हातात घेता यावा, त्यांनाही पुरुष कीर्तनकाराच्या बरोबरीने कीर्तन करता यावे यासाठी सुप्रियाताई साठे प्रयत्नशील ...
आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली ...
आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल झाली आहे.... ...