या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले. ...
दररोज देशांतर्गत सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यातील २५ टक्के म्हणजे १० लाख गुलाबांची वाहतूक विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे ही फुले विविध विमानतळांवर पडून आहेत. ...
शिरसगाव येथून पुन्हा मलठणकडे परत जात असताना वेगात निर्वी येथे असलेल्या वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी मांडलेल्या सिमेंटच्या बाकडावर जाऊन आदळली ...