भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणेकरांचा निरोप घेऊन हडपसरमधून वेगवेगळ्या वाटेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. ...
कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. ...
चैतन्याचा झरा म्हणजे वारी... जगण्याचे बळ म्हणजे वारी... शक्ती आणि भक्तीचा संयाेग म्हणजे वारी... याचा प्रत्यय जीवनात आला आणि मी वारकरी झालाे. सुरुवातीस काही वर्षे आषाढी वारीत सहभागी हाेणाऱ्या भाविकांना गंध लावण्याचे काम करीत असे... ...
Water Release Update : पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून करण्यात येणारा विसर्ग शनिवारी (दि. २१) टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. हा विसर्ग सायंकाळी पाच वाजता २ हजार ७६ क्युसेक इतका कायम ठेवण्यात आला होता. ...
वेदांत बोत्रे हा शुक्रवारी (दि. २०) दुपारी मुळा नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलावरून जुन्या पुलावर उडी मारून फोटोसाठी स्टंट करत होता. त्या वेळी तोल गेल्याने तो थेट नदीत कोसळला. ...
सन २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या एफआरपीचे सुमारे ५७ कोटी ३२ लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी ८ साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले. ...
हा हिंदू-मुस्लीम सलोखा जपण्याचा प्रयत्न वारीच्या काळात आजही होत आहे, हे त्यातील विशेष ! संत तुकाराम महाराज आणि हजरत अनगडशहा यांच्यात मैत्री कशी दृढ झाली याची एक अख्यायिका देखील सांगितली जाते. ...