१५ ऑगस्ट रोजी राज्यात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करावा ...
आपण दोघेही एका खटल्याच्या संदर्भात न्यायालयात एकत्र आला आहात. भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र दिसणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शेट्टी यांना विचारला. ...
- “देशाची घटना देशातील समस्त जनतेच्या इच्छा, आकांक्षा यातून अस्तित्वात आली. याच घटनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान संधी मिळते. ‘आरएसएस’ला राज्यघटना मान्य नाही. ...
गेल्या दोन वर्षापासून जवान हा जम्मू-काश्मीर येथे बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन बी आर ओ मधील ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.) या पदावर कार्यरत होता ...