जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून पुण्यातील काॅंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिली आहेत. ...
पूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर त्या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असणारे नरेंद्र मोदी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असत. मी मात्र आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. ...
हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवाजी चौकात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
जम्मू काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या तुकडीवर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना लोणावळ्यातील शिवाजी चौकात पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणार्या रेल्वेच्या टिकिट कलेक्टर (टीसी) वर लोणावळा ...
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामध्ये जवान तिलक राज हे शहीद झाले आहेत. ...