प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. त्यामुळेच लग्नालाही. नुकतेच बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधली. पण बऱ्याच मराठमोळ्या कलाकारांनीही अगदी उशीरा लग्न केले होते. ...
इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवताना मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करणे एखाद्या कसोटीप्रमाणे असते. एकट्याने पालकत्व पार पाडणं तसं सोपं नसतं. मराठी कलाविश्वात अशा बऱ्याच अभिनेत्रीत ज्या सिंगल मदर आहेत. ...