वेस्ट इंडिजने भारतातील आपला अखेरचा कसोटी सामना 14 डिसेंबर 1994 मध्ये जिंकला होता. हा सामना मोहाली येथे खेळवण्यात आला होता. पण 1994 सालानंतर वेस्ट इंडिजला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ...
India vs West Indies : गुरुवारपासून सुरू होत असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी BCCI ने भारताचे अंतिम 12 खेळाडू जाहीर केले. ...
आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी कर्णधार विराट कोहली यालाही यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. ...