पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ...
देशात शेतकरी आंदोलनावरून धुरळा उडालेला असताना, मोदी सरकार आणि भाजपाची डोकेदुखी वाढत असताना, शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यावरून काही वर्षांपूर्वी आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेंच्या गळ्यात काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदा ...