याचप्रमाणे अनिल भार्गव पवार, केंद्र अधिकारी, तसेच बाळासाहेब उत्तम राठोड, अग्निशामक, यांना आयुक्तांचे अतुलनीय शौर्याबदद्लचे रजत पदक बहाल करण्यात आलेले आहे. ...
जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं आठवले यांचं वक्तव्य. ओबीसींचा डाटा अंदाजे तयार करण्यात आलेला असल्यानं केंद्र सरकार तो देत नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण. ...