2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. Read More
भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी किशोर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, किशोर यांनी शाह यांच्यावर केलेली टीका सहन करण्यापलिकडे आहे. वास्तविक पाहता प्रशांत किशोर साधी सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ...
जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सर्वप्रथम एनआरसीचा मुद्दा उचलला होता. नितीश कुमार यांना भेटून बिहारमध्ये एनआरसी लागू करू नये, हे समजावून सांगण्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर किशोर यांनी नागरिकता संशोधन विधेयकाला देखील विरोध दर्शविला. ...
नागरिकता कायद्यावरून जदयूमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले होते. पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशार यांनी नागरिकता कायद्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी एनआरसीच्या मुद्दावरून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुकही केले होते. ...