"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
प्रशांत किशोर FOLLOW Prashant kishore, Latest Marathi News 2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. Read More
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याने, आता ‘वन नेशन, वन इलेक्शन’संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. पण... ...
Prashant Kishor News: RJD सत्तेत येते, तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला आहे. ...
Prashant Kishor Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...
"सत्तेत बसलेली व्यक्ती कायमस्वरूपी सत्तेवर नसते. गांधी घराणेही सत्तेत होते. पुढे कोण सत्तेत येईल हे कुणीच सांगू शकत नाही." ...
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये भाजपाचं काम केले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ...
Prashant Kishor: पुढील विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील सात पक्ष एकत्र राहून लढू शकत नाहीत, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. ...
Prashant Kishor And Lalu Prasad Yadav : "पाच वर्षे जनता शिक्षण आणि रोजगाराच्या समस्यांवर बोलत बसते, पण ज्या दिवशी मतदान होते, त्या दिवशी जनता सर्व काही विसरते." ...
महाविकास आघाडीतील मतभेद टोकाला आलेले आहेत. आता हे एकमेकांशी फारकत घेण्याच्या मनस्थितीत आले आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी केला. ...