लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर, मराठी बातम्या

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
"आमचे सरकार आल्यास दारूबंदी हटवली जाईल", प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा - Marathi News | Liquor ban implemented only in government files..., Jan Suraj Party chief Prashant Kishor on Bihar hooch tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचे सरकार आल्यास दारूबंदी हटवली जाईल", प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

Prashant Kishor : दारूबंदीवरून प्रशांत किशोर यांनी बिहारमधील नितीश कुमार सरकारवर टीका केली. ...

अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार!  - Marathi News | Prashant Kishor will implement US-like system in Bihar; This will happen for the first time in elections  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 

Prashant Kishor : उमेदवार होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना मोर्चापूर्वी लोकांसमोर आणले जाईल, असेही ते म्हणाले. ...

प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा - Marathi News | Prashant Kishor Jan Suraj : Prashant Kishor formed a new party; Manoj Bharti became the Executive Chairman of 'Jan Suraj' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा

Prashant Kishor Jan Suraj : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी 'जन सुराज' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. ...

"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान - Marathi News | "Modi's popularity has declined", Prashant Kishor's big prediction about the stability of the NDA government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान

Prashant Kishor PM Modi : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घसरली असून, आगामी काळात ९ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीए सरकारचे भवितव्य ठरवतील, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे. ते नेमकं काय म्हणाले? ...

"आम्ही सत्तेत आलो तर तासाभरात दारूबंदी हटवू", प्रशांत किशोर यांचं मोठं विधान - Marathi News | prashant kishore claim if we come to power we will end liquor ban in bihar within an hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही सत्तेत आलो तर तासाभरात दारूबंदी हटवू", प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

Prashant Kishore : दारूबंदीचा निर्णय म्हणजे नितीश कुमार यांनी केलेली एकप्रकारे फसवणूक आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. ...

अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर - Marathi News | Did the conflict between Amit Shah and CM Yogi cause loss to BJP in UP Prashant Kishore gave big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं. ...

Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम? - Marathi News | who is prashant kishor wife jahnavi das profile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम?

who is prashant kishor wife: राजकीय रणनीतीकार आणि जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या पत्नी जाह्नवी दास कोण आहेत आणि त्या काय करतात?  ...

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा - Marathi News | bihar politics Prashant Kishor Big announcement Jansuraj Party to contest all 243 seats in Bihar, women candidates in 40 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" ...