आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी सहभागी झाल्यामुळे उफाळलेल्या वादाचे त्यांच्या भाषणातील मुद्द्यांच्या आधारे केलेले विश्लेषण: ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी संघस्थानी आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणास सुरुवात झाली आहे. ...
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिरात घेतले आद्य सरसंघचालक डॉ . हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरु जी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ...