महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. काही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. काही दिग्गज नेत्यांनी त्यांची पुढची पिढी या खेपेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविली. या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती, वंचित ...
बांग्लादेश निर्मित्तीच्या संग्रामात आपणही सहभागी होतो, त्यावेळी 20 ते 22 वर्षांचा होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात म्हटले होते. त्यावरुन, मोदींना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात आलं. आता, प्रकाश आंबेडकरांनी यासंदर्भात आपलं मत मांडलंय. ...