वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे सहा उमेदवार जाहीर केले आहे. ते आघाडी विरोधी वक्तव्ये करीत आहेत. मात्र ते काहीही बोलले तरी त्यांना आम्ही सोबत घेऊ. कारण भाजपा-सेनेचा पराभव हे आमचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना स ...
भाजप-सेना युतीने संविधान मोडीत काढायची प्रतिज्ञा केली आहे. हे शासन मोहन भागवत चालवतात. तशी आपण सर्वांनी या सरकारला मोडीत काढण्याची प्रतिज्ञा करु, असे आवाहन अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील रामलिला मैदानावर केले. ...